Navigation |
स्वगृही याया सर्व प्रकाराला श्रीगुरूजींनी 'धार्मिक गुलामी' असे म्हटले आहे व असे तळमळीने आवाहन केले आहे की, "त्यांनी परक्यांचे दास्य आणि वर्चस्व यांच्या खुणाही झुगारून द्याव्या आणि आपल्या पूर्वजांच्या निष्ठांचा व राष्ट्रीय जीवनाचा स्वीकार करावा. आपल्या समाजाची ही सर्व वाट चुकलेली लेकरे स्वगृही परतल्यावर आपण फार मोठा दीपोत्सव साजरा करू." |
राष्ट्रऋषी श्रीगुरुजीSearchTo get updatesSign up today! |