Navigation |
काळाची गरजआज गरज ही आहे की हिंदू राष्ट्राची ही संकल्पना हृदयात धारण करून व निर्भयपणे राष्ट्रीय जीवनसत्य उद्धोषून आपल्या तेजस्वी स्वरूपात राष्ट्राने उभे राहिले पाहिजे. हिंदू राष्ट्राची संकल्पना क्षीण झाली तर कशी वाताहत होते, शत्रुमित्र संबंधांचा विवेक कसा हरपतो, हे इतिहासाने सिध्द केलेले आहे. हे सत्य हृदयात जागे झाले तेव्हा राष्ट्रीय तेज झळाळून उठल्याचेही प्रसंग आहेत. तेव्हा राष्ट्र संकल्पना हे सर्व हिंदुत्ववादी कार्याचे प्राणतत्त्व असले पाहिजे. श्रीगुरूजींच्या शब्दांतच लेखाचा समारोप करतो - |
राष्ट्रऋषी श्रीगुरुजीSearchTo get updatesSign up today! |